सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचे नाव द्यावे अशी मागणी सातत्याने होत आहे. परंतू सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचे नाव दिल्यास जातीय तेढ वाढेल असे बिनबुडाचे वक्तव्य शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले होते त्यानुषंगानेच अहिल्या भक्तांच्या भावना भडकल्या. या प्रकाराच्या निषेधार्थ सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर दि.२८ आॅगस्ट रोजी लाखोंच्या संख्येने विराट मोर्चा निघाला व १५ दिवसांचे अल्टीमेटम देऊनही सरकार दरबारी दखल घेतली जात नसेल तर मग मूग गिळून गप्प बसायला आमची काय **ची औलाद नव्हे. त्याचाच परिणाम म्हणून सोलापूर येथे विनोद तावडे यांच्यावर भंडारा उधळून धनगर समाजाच्या पाच वाघांनी त्यांचा निषेध केला होता त्यांची नावे अशी की शेखर बांगळे
1. शेखर बांगळे
2. उमेश काळे
3. शरणू हांडे
4. महेश घोडके आणि
5. म्हाळाप्पा नवले
तर सातारा येथे विनोद तावडेंवर बुक्का उधळणारा धनगराचा वाघ
6. मारूती जानकर
आम्ही आमच्या औकातीवर आलो तर काय करू शकतो आणि काय नाही याचा विचार कोणी करू शकत नाही त्यामुळे आमच्या नादाला लागू नका असे आवाहान करत सांगली जिल्ह्यातील वाळवा (इस्लामपूर) तालुक्यात एकाही मंत्र्याला फिरू देणार नाही आणि जर एखादा फिरला तर त्याची गाडी फोडल्याशिवाय धनगर समाज शांत बसणार नाही असे आवाहन यशवंत युवा सेनेचे सांगली जिल्हा उपप्रमुख मा.सागर (भाऊ) मलगुंडे यांनी केले आहे.
जय मल्हार! जय अहिल्या! जय यशवंतराजे!!!
✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
+917666994123
nitinrajeanuse123.blogspot.com
Email :- nitsanuse123@gmail.com
No comments:
Post a Comment